Sunday, August 30, 2009

चांदोमामा जवळ चांद्रयान


आपले मानव विरहित चांद्रयान चंद्राच्या कुशीत पोचले ।सर्व भारतीयांची मान उन्चावनारा हा क्षण .मर्यादित देशांच्या 'मून क्लब' मधे भारत जावून बसलाय. भारताच्या या पुढील चंद्र मोहिमामधे आता हुरूप येईल . विशेष म्हणजे या यानाचे सगळे कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत आणि इस्रो च्या शास्त्रज्ञांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे . आता "भारतीयाना वेळेची किंमत नाही" आणि "ब्रेन ड्रेन " या बद्दल बोलनारांची तोंडे बंद होतील ना ? मी बोअर करतोय का ? मग या चन्द्रयानाचा उद्देश संशोधन हा असला तरी या जोडप्याला काय चिंता लागलेली आहे पहा

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP