सत्यम सारखे घोटाळे होवू नयेत असे वाटते ?
मंदीच्या चटक्या मधे आधीच भाजून निघत असलेल्या आय टी मधील कर्मचार्याना सत्यम च्या रामलिंग राजूनी अजून खडयात ढकलले आहे. आर्थिक घोटाळया पेक्ष्या ही हे मोठे पाप आहे. स्वताच्या तुंबडया भरण्यासाठी हजारो कर्मचार्यांचा बळी देने योग्य नाही. राजूंच्या राजकीय संबंधां बद्दल आणि त्यांच्या 'लैंड बैंक ' बद्दल ऐकीवात आले, म्हणजेच हे शिस्तबद्ध रीत्या झाले आहे .
उद्योगपती कुटुंबियांचे वर्चस्व असलेल्या कम्पन्यां कड़े दुर्बिनितून बघायची वेळ आली आहे, नाहीतर सामान्यांचे असेच बळी जातील .
0 comments:
Post a Comment