Sunday, August 30, 2009

आता पाकला धडा शिकवलाच पाहिजे ....

दहशतवादाचा केंद्रबिंदु पाकिस्तान आहे हे आता पुन्हा पुन्हा सिद्ध करायची गरज नाही. पाकिस्तानच्या त्याच त्या टेप ऐकून एव्हाना सगळे जग बोर झाले असेल तरी पाकिस्तानी राजकारणी हा खेल थांबवायला तयार नाहीत. कारण त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे .कमीत कमी शरीफ यांनी मान्य तरी केले की दहशतवादी पकिस्तानीच होते.

अमेरिकेवर जेंव्हा हल्ला झाला तेंव्हा त्यानी कुणाला विचारले ? तालीबान राजवट नष्ट करुन टाकली. आता भारतानेच पुढाकार घेवून हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण सगळ्यात जास्त नुकसान भारताचे होत आहे. प्रत्येक भारतीयाला यापेक्ष्य दुसरे काही या घडीला तरी सूचने शक्य नाही. हे संकट आर्थिक संकटा पेक्ष्या मोठे आहे तेंव्हा एकदाचा प्रश्न सोडवून टाकूया .

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP